थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक चवीचे पदार्थ ही या खवय्येगिरीची खासियत असते. त्यामुळे अर्थातच ही पार्टी काही ३१ डिसेंबर सारखी…
काळाचा वेध घेणारा दंशकाल
गुढकथांचा विषय निर्विवादपणे वळतो तो रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांच्या लेखनाकडे. या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, हे साहित्य वाचत असताना एक प्रकारचं वलय आपल्या सभोवताली निर्माण होतं आणि नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडत आहे असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तीतून निर्माण होतो. माणसाचे…
नावात काय आहे
‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे. पण आजकालच्या डिजीटल काळात याचा वापर अनेकविध अंगाने वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग…
दोन अंकी संशोधन
‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं.
स्टॅन्ड-अप का जलवा
आपल्या कलेला जितका भक्कम आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे तेवढीच समृद्ध आहे मराठी कलेची विनोदी शैली.
परंपरेतून नावीन्य साधणारा धागा
श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस.
मनभावन हा श्रावण
जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे इथे भान हिरवे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. श्रावणात वातावरण इतके प्रसन्न असण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे सतत येणारे वेगवेगळे सणवार. नवं-वधूचे सौभाग्याचे…
