Tag vaishnavivaidya

काय पो छे

दै. लोकसत्ता  मध्ये दि.  १६/१/२०२६ रोजी प्रकाशित  मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते.…

संक्रांतीचा गोड शृंगार

दै. लोकसत्ता  मध्ये दि. ९ /१/२०२६ रोजी प्रकाशित  नवीन वर्षातला अगदी उंबरठ्यावरचा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाची शास्त्रातली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी सूर्यदेवांचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या बदलाला केवळ खगोलशास्त्रीयच नव्हे,…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी…

मनभावन हा श्रावण

जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे इथे भान हिरवे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. श्रावणात…